हिंदी

छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले होते. कारण ______ - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले होते. कारण ______

विकल्प

  • इंग्रजांच्या व्यापारावर जकात बसविण्यासाठी.

  • स्थानिक मिठाच्या व्यापाराला संरक्षण देण्यासाठी.

  • परकियांचे छुपे हेतू ओळखून त्यांची भारतातील घुसखोरी थांबविण्यासाठी.

  • जलदुर्ग उभारण्यासाठी.

MCQ
रिक्त स्थान भरें
Advertisements

उत्तर

छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले होते. कारण परकियांचे छुपे हेतू ओळखून त्यांची भारतातील घुसखोरी थांबविण्यासाठी.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2025-2026 (March) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×