English

भारतीय भाषांच्या बोलीभाषा जपणे का आवश्यक आहे? - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

भारतीय भाषांच्या बोलीभाषा जपणे का आवश्यक आहे?

Long Answer
Advertisements

Solution

  1. भारतात हिंदी, आसामी, बंगाली, गुजराथी, कन्नड, काश्मिरी, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलुगु, उर्दू, कोंकणी, मणिपुरी, नेपाळी आणि सिंधी या भाषा महत्त्वाच्या आहेत. त्या भारतीय भाषांच्या बोलीभाषा सुद्धा आहेत.
  2. या बोलीभाषांची संख्या आता कमी होत असल्याने एक चांगला ठेवा नष्ट होण्याची भिती निर्माण झाली आहे. 
  3. तसेच जागतिकीकरणामुळे इंग्रजी भाषेचे महत्त्व वाढले आहे. इंग्रजी भाषेमुळे नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होऊ लागल्याने भारतीयांचा इंग्रजी शिकण्याकडे कल वाढला आहे. या प्रक्रियेमुळे प्रादेशिक भाषांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. प्रादेशिक भाषांचे वैविध्य आणि अस्तित्व बोलीभाषांमुळे टिकून राहते.
  4. वरील सर्व कारणांस्तव भारतीय भाषांच्या बोलीभाषा जपणे आवश्यक आहे.
shaalaa.com
भाषेतील बदल
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.1: बदलते जीवन : भाग २ - स्वाध्याय [Page 54]

APPEARS IN

Balbharati Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 1.1 बदलते जीवन : भाग २
स्वाध्याय | Q ४. (१) | Page 54
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×