Advertisements
Advertisements
Question
अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीत तुम्ही केलेल्या तयारीचे कोणकोणते नुकसान होते ते चार-पाच वाक्यांत लिहा.
Advertisements
Solution
दिवाळीत अचानक पाऊस आल्यामुळे आम्ही मुलांनी मोठ्या आवडीने व मेहनतीने बनवलेले मातीचे किल्ले भिजतात, कोसळतात. त्यावर शिपाई, रखवालदार ठेवतो त्या मातीच्या प्रतिमा असल्याने त्या प्रतिमा तुटून जातात. जमीन ओलसर झाल्यामुळे फटाके पण नीट फुटत नाहीत. रांगोळ्यांची सजावट भिजते. आम्ही बनवलेले कागदांचे कंदील भिजून जातात.
RELATED QUESTIONS
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
सुटलेला वारा कसा होता?
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
पाऊस आल्यामुळे आजोबांनी काय केले?
‘वारा’ या शब्दाशी संबंधित आलेले शब्द वाचा. त्यांचा वाक्यांत उपयोग करा.
उदा., भणाणणारा वारा सुटला होता.

पावसाळा सुरू होताच तुम्ही पावसापासून बचाव करण्यासाठी कोणकोणती पूर्वतयारी करता? उदा., छत्री खरेदी करणे.
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
कवयित्रीला गवतावर कसे उतरावेसे वाटते?
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
धुके बनून कवयित्रीला काय करावेसे वाटते?
कवितेतून शोधा.
उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा
ऊर्जेचा स्रोत असणारा -
हे शब्द असेच लिहा.
क्षितिज, ऊर्जा, मिष्किल, स्रोत, स्वार, सूर्यप्रकाश, चंद्र, निसर्ग, पुन्हा.
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
पसारा -
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
होळीच्या वेळी झोळी कशाने भरावी?
