Advertisements
Advertisements
प्रश्न
अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीत तुम्ही केलेल्या तयारीचे कोणकोणते नुकसान होते ते चार-पाच वाक्यांत लिहा.
Advertisements
उत्तर
दिवाळीत अचानक पाऊस आल्यामुळे आम्ही मुलांनी मोठ्या आवडीने व मेहनतीने बनवलेले मातीचे किल्ले भिजतात, कोसळतात. त्यावर शिपाई, रखवालदार ठेवतो त्या मातीच्या प्रतिमा असल्याने त्या प्रतिमा तुटून जातात. जमीन ओलसर झाल्यामुळे फटाके पण नीट फुटत नाहीत. रांगोळ्यांची सजावट भिजते. आम्ही बनवलेले कागदांचे कंदील भिजून जातात.
संबंधित प्रश्न
पावसाळा सुरू होताच तुम्ही पावसापासून बचाव करण्यासाठी कोणकोणती पूर्वतयारी करता? उदा., छत्री खरेदी करणे.
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
जिव्हाळा -
जवळ करावीत नवी मूल्ये नवीन ज्ञान-म्हणजे
एका वाक्यात उत्तरे लिहा.
चंद्रावरच्या शाळेत जाताना कशाचे ओझे नसेल?
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
चंद्रावरच्या शाळेत पास केव्हा केले जाते?
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
चंद्रावरच्या शाळेत चांदण्यांशीच का खेळावे लागणार आहे?
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
उदा., भरेल-नसेल.
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
होळीच्या वेळी झोळी कशाने भरावी?
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
कवीने होळीच्या दिवशी कोणती शपथ घ्यायला सांगितली आहे?
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
अंगाची लाही लाही कशामुळे होते?
