Advertisements
Advertisements
प्रश्न
अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीत तुम्ही केलेल्या तयारीचे कोणकोणते नुकसान होते ते चार-पाच वाक्यांत लिहा.
Advertisements
उत्तर
दिवाळीत अचानक पाऊस आल्यामुळे आम्ही मुलांनी मोठ्या आवडीने व मेहनतीने बनवलेले मातीचे किल्ले भिजतात, कोसळतात. त्यावर शिपाई, रखवालदार ठेवतो त्या मातीच्या प्रतिमा असल्याने त्या प्रतिमा तुटून जातात. जमीन ओलसर झाल्यामुळे फटाके पण नीट फुटत नाहीत. रांगोळ्यांची सजावट भिजते. आम्ही बनवलेले कागदांचे कंदील भिजून जातात.
संबंधित प्रश्न
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
आलेल्या पावसामुळे बाबांनी चडफड का केली?
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
पावसामुळे आईचे कोणते नुकसान झाले?
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
धुके बनून कवयित्रीला काय करावेसे वाटते?
‘मी झाड झाले तर...’ अशी कल्पना करून पाच ते सहा वाक्ये लिहा.
खालील आकृती पूर्ण करा.

शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
गोष्ट -
योग्य कारण शोधा.
चंद्रावरच्या शाळेत जाताना ऑक्सिजनचा सिलिंडर न्यावा लागेल कारण ______.
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
होळीसाठी मोळी कशाची बांधावी?
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
पाणपोईवर पाणी पिण्यास काेण कोण येतात?
पाराची वाडी या गावातील मुलांनी केलेल्या उपक्रमाबद्दल तुमचे मत सांगा.
