Advertisements
Advertisements
प्रश्न
अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीत तुम्ही केलेल्या तयारीचे कोणकोणते नुकसान होते ते चार-पाच वाक्यांत लिहा.
Advertisements
उत्तर
दिवाळीत अचानक पाऊस आल्यामुळे आम्ही मुलांनी मोठ्या आवडीने व मेहनतीने बनवलेले मातीचे किल्ले भिजतात, कोसळतात. त्यावर शिपाई, रखवालदार ठेवतो त्या मातीच्या प्रतिमा असल्याने त्या प्रतिमा तुटून जातात. जमीन ओलसर झाल्यामुळे फटाके पण नीट फुटत नाहीत. रांगोळ्यांची सजावट भिजते. आम्ही बनवलेले कागदांचे कंदील भिजून जातात.
संबंधित प्रश्न
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा. उदा., वारा-गारा
(अ) कुत्री-
(आ) गिल्ला-
(इ) पापड-
(ई) पळा-
(उ) कुट्टी-
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
कवयित्रीला अवकाशात कसे फिरावेसे वाटते?
जवळ करावीत नवी मूल्ये नवीन ज्ञान-म्हणजे
एका वाक्यात उत्तरे लिहा.
चंद्रावरच्या शाळेत जाताना कशाचे ओझे नसेल?
चंद्रावरच्या शाळेत तुम्ही शिकत आहात. तुम्हांला ‘पृथ्वीचे’ वर्णन करायला सांगितले आहे. कल्पना करा व लिहा.
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
होळीसाठी मोळी कशाची बांधावी?
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
पाणपोईवर पाणी पिण्यास काेण कोण येतात?
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
ज्यांनी पाणपोई थाटली त्याला आशीर्वाद का देतात?
पाणपोई हा पाण्याशी संबंधित शब्द आहे. तसेच खालील शब्द वाचा व समजून घ्या.
पाराची वाडी या गावातील मुलांनी केलेल्या उपक्रमाबद्दल तुमचे मत सांगा.
