Advertisements
Advertisements
प्रश्न
‘पर्यावरणाचे भान ठेवून होळी साजरी करा.’ याबाबत तुमचे मत दोन-तीन वाक्यांत लिहा.
Advertisements
उत्तर
खरे तर आपण 'होळी' सारखे सगळेच सण पर्यावरणाचे पूर्ण भान ठेवूनच साजरे केले पाहिजेत. 'होळी' हा सण 'चांगुलपणा वाढवा, वाईटपणा नष्ट करा (जाळा)' असा संदेश देतो. मग झाडांच्या फांद्या तोडून, पेटवून, निसर्गाची होळी करून हा सण साजरा करण्यापेक्षा आपण आपल्या विचारांत चांगले बदल घडवावेत. पर्यावरणाला नुकसान होईल, अशी वृक्षतोड करू नये आणि इतरांनाही करू देऊ नये.
संबंधित प्रश्न
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
पाऊस आल्यामुळे आजोबांनी काय केले?
सुरुवातीला एक वाक्य दिले आहे. तुमच्या मनाने पुढील वाक्ये लिहा.
रिक्षा खडखड करत थांबली.
____________________
____________________
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
कवयित्रीला गवतावर कसे उतरावेसे वाटते?
कवितेतून शोधा.
उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा
अवकाशी विहरणारा -
कवितेतून शोधा.
उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा
धरणीवर उतरणारे -
एका वाक्यात उत्तरे लिहा.
चंद्रावरती शाळा कोणत्या शतकात भरेल?
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
उदा., भरेल-नसेल.
कोणते पदार्थ डब्यात आणायचे नाहीत असे शिक्षक तुम्हांला वारंवार सांगतात? का ते लिहा.
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
कवीने काय तोडण्यास मनाई केली आहे?
तुम्हांला खूप तहान लागली असताना अचानक पाणपोई दिसली, तर तुमच्या मनात कोणते विचार येतील ते लिहा.
