Advertisements
Advertisements
प्रश्न
‘पर्यावरणाचे भान ठेवून होळी साजरी करा.’ याबाबत तुमचे मत दोन-तीन वाक्यांत लिहा.
Advertisements
उत्तर
खरे तर आपण 'होळी' सारखे सगळेच सण पर्यावरणाचे पूर्ण भान ठेवूनच साजरे केले पाहिजेत. 'होळी' हा सण 'चांगुलपणा वाढवा, वाईटपणा नष्ट करा (जाळा)' असा संदेश देतो. मग झाडांच्या फांद्या तोडून, पेटवून, निसर्गाची होळी करून हा सण साजरा करण्यापेक्षा आपण आपल्या विचारांत चांगले बदल घडवावेत. पर्यावरणाला नुकसान होईल, अशी वृक्षतोड करू नये आणि इतरांनाही करू देऊ नये.
संबंधित प्रश्न
अचानक आलेल्या पावसामुळे तुमची कधी फजिती झाली आहे का? तो प्रसंग वर्गात सांगा.
सुरुवातीला एक वाक्य दिले आहे. तुमच्या मनाने पुढील वाक्ये लिहा.
रिमझिम पाऊस पडत होता.
____________________
____________________
कवितेतून शोधा.
उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा
अवकाशी विहरणारा -
तुमच्या परिसरातील घराला दिलेली नावे पाहा. यादी करा.
तुमच्या घराचे चित्र काढून रंगवा व त्याचे सहा-सात वाक्यांत वर्णन करा.
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
होळीच्या वेळी झोळी कशाने भरावी?
कवीच्या मताप्रमाणे होळी साजरी केल्यास त्याच्या घरी कोण पाणी भरेल?
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
ज्यांनी पाणपोई थाटली त्याला आशीर्वाद का देतात?
घामेजणे, लाही लाही होणे, उष्णगरम झळाई, रखरखते ऊन, तहान लागणे या शब्दसमूहांचा वापर करून पाच-सहा वाक्ये लिहा.
‘पाणी’ या विषयावरची घोषवाक्ये तयार करून त्याच्या पाट्या तयार करा.
