Advertisements
Advertisements
प्रश्न
‘पर्यावरणाचे भान ठेवून होळी साजरी करा.’ याबाबत तुमचे मत दोन-तीन वाक्यांत लिहा.
Advertisements
उत्तर
खरे तर आपण 'होळी' सारखे सगळेच सण पर्यावरणाचे पूर्ण भान ठेवूनच साजरे केले पाहिजेत. 'होळी' हा सण 'चांगुलपणा वाढवा, वाईटपणा नष्ट करा (जाळा)' असा संदेश देतो. मग झाडांच्या फांद्या तोडून, पेटवून, निसर्गाची होळी करून हा सण साजरा करण्यापेक्षा आपण आपल्या विचारांत चांगले बदल घडवावेत. पर्यावरणाला नुकसान होईल, अशी वृक्षतोड करू नये आणि इतरांनाही करू देऊ नये.
संबंधित प्रश्न
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
विजा केव्हा चमकल्या?
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
सुटलेला वारा कसा होता?
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
आलेल्या पावसामुळे बाबांनी चडफड का केली?
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
पावसामुळे आईचे कोणते नुकसान झाले?
खालील कल्पनेचा योग्य अर्थ शोधा.
सूर्यप्रकाशे वाफ होऊनी पुन्हा पुन्हा परतावे.
कवितेतून शोधा.
उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा
ऊर्जेचा स्रोत असणारा -
‘मी झाड झाले तर...’ अशी कल्पना करून पाच ते सहा वाक्ये लिहा.
कवीने घराचे वर्णन कोणत्या शब्दांत केले आहे ते लिहा.
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
पसारा -
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
कवीने काय तोडण्यास मनाई केली आहे?
