Advertisements
Advertisements
प्रश्न
पाराची वाडी या गावातील मुलांनी केलेल्या उपक्रमाबद्दल तुमचे मत सांगा.
Advertisements
उत्तर
पाराची वाडी या गावातील मुलांनी खेळाच्या सामानासाठी जमवलेल्या पैशांत पाणपोई उभारायचे ठरवले. त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. तहानलेल्या वाटसरूंची तहान भागवण्यासाठी शकीलच्या घराजवळील झाडाखाली पाण्याचे माठ ठेवून त्यांनी थकल्याभागल्या वाटसरूंसाठी विसाव्याचे ठिकाणच तयार केले. गावातील मोठ्या माणसांनाही त्यांनी मार्गदर्शन केले. मुलांनी केवळ पाणपोई उभारण्यातच उत्साह दाखवला नाही, तर रोज माठांत पाणी भरण्याची, त्यांच्या स्वच्छतेची व पाण्याच्या काटकसरीचीही जबाबदारी घेतली.
संबंधित प्रश्न
अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीत तुम्ही केलेल्या तयारीचे कोणकोणते नुकसान होते ते चार-पाच वाक्यांत लिहा.
सुरुवातीला एक वाक्य दिले आहे. तुमच्या मनाने पुढील वाक्ये लिहा.
रिमझिम पाऊस पडत होता.
____________________
____________________
खालील चित्र पाहा. चित्राचे वर्णन करा.

कवीने घराचे वर्णन कोणत्या शब्दांत केले आहे ते लिहा.
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
पसारा -
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
पाहायला -
घर शिक्षणाची पहिली शाळा-म्हणजे
एका वाक्यात उत्तरे लिहा.
चंद्रावरती शाळा कोणत्या शतकात भरेल?
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
होळीसाठी मोळी कशाची बांधावी?
‘पाणी’ या विषयावरची घोषवाक्ये तयार करून त्याच्या पाट्या तयार करा.
