Advertisements
Advertisements
प्रश्न
कवीने घराचे वर्णन कोणत्या शब्दांत केले आहे ते लिहा.
Advertisements
उत्तर
कवीच्या मते, घर म्हणजे एक आनंदी वास्तू आहे. घरातील व्यक्ती एकमेकांना लळा लावतात. प्रेम करतात. आपल्या शिक्षणाची सुरुवात घरातूनच होते. कसे वागावे, दु:खाशी कसे लढावे हे सगळे आपल्याला घरच शिकवते. आई, आजी, आजोबा यांच्या प्रेमळ सहवासातच घराचे 'घरपण' जपले जाते. अशाप्रकारे, कवी 'घराविषयी'ची आपुलकी या कवितेतून व्यक्त करतो.
संबंधित प्रश्न
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा. उदा., वारा-गारा
(अ) कुत्री-
(आ) गिल्ला-
(इ) पापड-
(ई) पळा-
(उ) कुट्टी-
कडकड, चडफड, तडफड यांसारखे आणखी शब्द तयार करा.
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
कवयित्रीला गवतावर कसे उतरावेसे वाटते?
खालील कल्पनेचा योग्य अर्थ शोधा.
भास नको मज, तुम्हा सांगतो हे खरे खरे व्हावे.
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
जिव्हाळा -
एका वाक्यात उत्तरे लिहा.
चंद्रावरती शाळा कोणत्या शतकात भरेल?
एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.
केरकचरा टाकायचे ठिकाण -
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
कवीने होळीच्या दिवशी कोणती शपथ घ्यायला सांगितली आहे?
तुम्हांला खूप तहान लागली असताना अचानक पाणपोई दिसली, तर तुमच्या मनात कोणते विचार येतील ते लिहा.
पाराची वाडी या गावातील मुलांनी केलेल्या उपक्रमाबद्दल तुमचे मत सांगा.
