Advertisements
Advertisements
प्रश्न
कवीने घराचे वर्णन कोणत्या शब्दांत केले आहे ते लिहा.
Advertisements
उत्तर
कवीच्या मते, घर म्हणजे एक आनंदी वास्तू आहे. घरातील व्यक्ती एकमेकांना लळा लावतात. प्रेम करतात. आपल्या शिक्षणाची सुरुवात घरातूनच होते. कसे वागावे, दु:खाशी कसे लढावे हे सगळे आपल्याला घरच शिकवते. आई, आजी, आजोबा यांच्या प्रेमळ सहवासातच घराचे 'घरपण' जपले जाते. अशाप्रकारे, कवी 'घराविषयी'ची आपुलकी या कवितेतून व्यक्त करतो.
संबंधित प्रश्न
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
कवयित्रीला अवकाशात कसे फिरावेसे वाटते?
कवितेतून शोधा.
उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा
ऊर्जेचा स्रोत असणारा -
‘मी झाड झाले तर...’ अशी कल्पना करून पाच ते सहा वाक्ये लिहा.
‘झुळूक मी व्हावे’ कवी दा.अ. कारे यांची कविता मिळवून, त्या कवितेचे वर्गात वाचन करा.
कवयित्रीला जशी अनेक रूपे घ्यावीशी वाटतात, तसे तुम्हांला कोण कोण व्हावेसे वाटते ते लिहा.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
चंद्रावरच्या शाळेत जाताना कशाचे ओझे नसेल?
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
होळीच्या वेळी झोळी कशाने भरावी?
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
कवीने होळीच्या दिवशी कोणती शपथ घ्यायला सांगितली आहे?
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
ज्यांनी पाणपोई थाटली त्याला आशीर्वाद का देतात?
चालून चालून थकलेल्या वाटसरूला थंडगार पाणी मिळाल्यावर त्याला काय वाटत असेल, कल्पना करा व लिहा.
