Advertisements
Advertisements
Question
आपण एखादी गोष्ट किंवा उपक्रम करतो, तेव्हा घरातील मोठ्या माणसांना सांगणे आवश्यक आहे का? तुमचे मत सांगा.
Advertisements
Solution
आपण एखादी गोष्ट किंवा उपक्रम करतो, तेव्हा घरातील मोठ्या माणसांना सांगणे आवश्यक आहे कारण तो उपक्रम राबवण्यासाठी मोठी माणसे आवश्यक ते मार्गदर्शन करतात. तसेच, काही अडचणी येणार असतील, तर त्याविषयीही ते सांगू शकतात. उपक्रम यशस्वी होण्यासाठी मोठ्या माणसांची सोबत महत्त्वाची असते.
RELATED QUESTIONS
अचानक आलेल्या पावसामुळे तुमची कधी फजिती झाली आहे का? तो प्रसंग वर्गात सांगा.
अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीत तुम्ही केलेल्या तयारीचे कोणकोणते नुकसान होते ते चार-पाच वाक्यांत लिहा.
पापड कशाकशापासून बनवले जातात याची माहिती आईला विचारून लिहा.
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
धुके बनून कवयित्रीला काय करावेसे वाटते?
कवितेतून शोधा.
उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा
गवतावर उतरणारे -
कवितेतून शोधा.
उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा
काळोखाला चिरणारा -
जवळ करावीत नवी मूल्ये नवीन ज्ञान-म्हणजे
खालील शब्द वाचा. लिहा.
| सूर्य | चक्र | राष्ट्र | वाऱ्यावर |
| कार्य | खग्रास | महाराष्ट्र | साऱ्यांचा |
| पूर्व | प्रकाश | सौराष्ट्र | कोऱ्या |
| सर्व | तक्रार | राष्ट्रध्वज | ताऱ्यांना |
| कर्क | आम्र | राष्ट्रीय | चाऱ्याला |
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
चंद्रावरच्या शाळेत पास केव्हा केले जाते?
एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.
होळीला करायचा गोड पदार्थ -
