Advertisements
Advertisements
प्रश्न
शास्त्रीय कारणे लिहा.
45-50 वर्षांच्या दरम्यान स्त्रीला रजोनिवृत्ती येते.
Advertisements
उत्तर
- साधारणत: 45-50 वर्षांदरम्यान नैसर्गिकपणे मासिक पाळी येण्याचे थांबते याला रजोनिवृत्ती असे म्हणतात.
- स्त्रीच्या शरीरात प्रजननसंस्थेचे कार्य नियंत्रित करणाऱ्या संप्रेरकांचे स्रवणे थांबते किंवा अनियमित होते, त्यामुळे रजोनिवृत्ती येते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील कंसात दिलेल्या शब्दांचा वापर करून परिच्छेद पूर्ण करा.
(पितपिंडकारी संप्रेरक, गर्भाशयाचे अंतःस्तर, पुटिका ग्रंथी संप्रेरक, इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरोन, पितपिंड)
अंडाशयातील पुटीकेची वाढ _______ संप्रेरकामुळे होते. ही पुटिका इस्ट्रोजेन स्त्रवते. इस्ट्रोजेनच्या प्रभावामुळे ______ ची वाढ होते/ पुनर्निर्मिती होते. __________ संप्रेरकामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडते व पुटीकेच्या उर्वरित भागापासून ______ तयार होते. ते ______ व _______ ही संप्रेरके स्रवते. या संप्रेरकांच्या प्रभावाखाली ______च्या ग्रंथी स्रवण्यास सुरुवात करतात आणि ते रोपणक्षम होते.
नामनिर्देशित आकृती काढा.
मानवी स्त्री प्रजनन संस्था
नावे द्या.
स्त्री प्रजनन संस्थेतील अंडाशयातून स्रवली जाणारी संप्रेरके.
स्त्री भ्रूणाच्या जन्मावेळी तिच्या अंडाशयात _____________ अंडपेशी असतात.
गर्भवती माता आपल्या मुलाला ___________ या अवयवातून अन्नपुरवठा करतात.
साधारणपणे दरमहा अंडाशयातून ___________ अंडपेशीचे परिपक्वन होऊन तिचे अंडमोचन होते.
पुरुष प्रजननसंस्थेशी संबंधित विविध संप्रेरके.
रोपण झाल्यापासून जन्म होईपर्यंत किती कालावधी लागतो?
पुढील अवयवांचे कार्य लिहा.
अपरा
आर्तवचक्र/ऋतुचक्र या आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.

- आर्तवचक्रात रजोस्रावाचा काळ कधी असतो?
- अंडमोचन साधारण आर्तवचक्राच्या कोणत्या दिवसी होते?
- आर्तवचक्रात स्त्रीचे कोणते अवयव बदलत राहतात?
- आर्तवचक्रात गर्भाशयाच्या अंत:स्तराच्या पुननिर्मितीचा काळ कोणता?
- आर्तवचक्रात गर्भाशयाच्या अंत:स्तरातील ग्रंथी स्रवण्याचा काळ कोणता?
