English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

वाळवंटी प्रदेशातील झाडांना काटे असण्याची कोणकोणती कारणे असावीत, असे तुम्हांला वाटते ते लिहा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

वाळवंटी प्रदेशातील झाडांना काटे असण्याची कोणकोणती कारणे असावीत, असे तुम्हांला वाटते ते लिहा.

Short/Brief Note
Advertisements

Solution

वाळवंटासारख्या कोरड्या, ओसाड प्रदेशात वनस्पतींचे प्रमाण खूपच कमी असते. उष्ण हवामान, रेताड माती, पाण्याची कमतरता अशा प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून वाळवंटातील वनस्पतींनी आपले अस्तित्व टिकवून ठेवलेले असते. कॅक्टससारख्या झाडाने आपल्या शरीराच्या आतील भागात रसदार गराच्या स्वरूपात पाण्याचा साठा केलेला असतो. त्या रसदार गरासाठी प्राणी ह्या झाडावर हल्ला करण्याची शक्यता असते. असे झाल्यास ही झाडे नष्ट होण्याचा धोका असतो. त्यामुळे, स्वसंरक्षणासाठी येथील झाडांवर काटे असतात. हे काटे त्यांना आपले अस्तित्व टिकवण्यासाठी शस्त्रांप्रमाणे उपयोगी ठरतात.

shaalaa.com
जगणं कॅक्टसचं
  Is there an error in this question or solution?
Chapter 12.2: जगणं कॅक्टसचं - कृती [Page 49]

APPEARS IN

Balbharati Marathi Aksharbharati [English] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 12.2 जगणं कॅक्टसचं
कृती | Q (४) | Page 49
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×