Advertisements
Advertisements
Question
उष्ण प्रवाहांचा हवामानावर होणारा परिणाम सांगा.
Short Answer
Advertisements
Solution
- उष्ण सागरी प्रवाह थंड प्रदेशात ज्या किनारपट्टीजवळून वाहतात, तेथे हवामान उबदार बनते. तर काही प्रदेशांत पावसाचे प्रमाण वाढते.
- तसेच काही ठिकाणी उष्ण प्रवाहांमुळे तेथील थंडीची तीव्रता कमी होऊन हवामान उबदार बनते. त्यामुळे तेथील बंदरे हिवाळ्यातही गोठत नाहीत.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
