English

सकारण लिहा. राजपुतांनी मुघलांविरुद्ध संघर्ष केला. - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

सकारण लिहा.

राजपुतांनी मुघलांविरुद्ध संघर्ष केला.

Give Reasons
Advertisements

Solution

  1. सलोख्याच्या धोरणामुळे अकबराने राजपूतांचे सहकार्य मिळवले. मात्र  औरंगजेबाला ते मिळवता आले नाही.
  2. राणा जसवंतसिंगच्या मृत्युनंतर औरंगजेबाने मारवाडचे राज्य मुघल साम्राज्यात विलीन केले.
  3. तथापि, दुर्गादास राठोडने मुघलांविरुद्ध कठोर संघर्ष केला आणि जसवंतसिंगाचा अल्पवयीन मुलगा अजितसिंह याला मारवाडचा राजा म्हणून गादीवर बसवले.

अशाप्रकारे आपण पाहू शकतो की त्यांचे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी, राजपूतांनी मुघलांशी लढा दिला.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: शिवपूर्वकालीन भारत - स्वाध्याय [Page 168]

APPEARS IN

Balbharati Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 2 शिवपूर्वकालीन भारत
स्वाध्याय | Q ५. (५ ) | Page 168
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×