Advertisements
Advertisements
प्रश्न
सकारण लिहा.
राजपुतांनी मुघलांविरुद्ध संघर्ष केला.
कारण बताइए
Advertisements
उत्तर
- सलोख्याच्या धोरणामुळे अकबराने राजपूतांचे सहकार्य मिळवले. मात्र औरंगजेबाला ते मिळवता आले नाही.
- राणा जसवंतसिंगच्या मृत्युनंतर औरंगजेबाने मारवाडचे राज्य मुघल साम्राज्यात विलीन केले.
- तथापि, दुर्गादास राठोडने मुघलांविरुद्ध कठोर संघर्ष केला आणि जसवंतसिंगाचा अल्पवयीन मुलगा अजितसिंह याला मारवाडचा राजा म्हणून गादीवर बसवले.
अशाप्रकारे आपण पाहू शकतो की त्यांचे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी, राजपूतांनी मुघलांशी लढा दिला.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
