English

रवींद्रनाथ टागोर यांनी 'सर' या पदवीचा त्याग केला. - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

Question

रवींद्रनाथ टागोर यांनी 'सर' या पदवीचा त्याग केला.

Short/Brief Note
Advertisements

Solution

(१) रौलट कायद्या विरोधात पंजाबमध्ये सत्याग्रह लढ्याने उग्र स्वरूप धारण केले होते. १३ एप्रिल १९१९ रोजी बैसाखी निमित्त हजारो लोक जालियनवाला बागेत सभेसाठी एकत्र जमले होते.

(२) सभाबंदीच्या हुकमाची कल्पना नसलेल्या जमावावर जनरल डायरने पूर्वसूचना न देताच गोळीबार केला.

(३) या गोळीबारात शेकडो लोक मारले गेले व जखमीही झाले.या घटनेमुळे भारतभर संतापाची लाट उसळली.

रवींद्रनाथ टागोर यांनी या हत्याकांडाचा निषेध करून ब्रिटिश सरकारने त्यांना दिलेल्या 'सर' या पदवीचा त्याग केला.

shaalaa.com
महात्मा गांधीजींची निःशस्त्र प्रतिकार चळवळ
  Is there an error in this question or solution?
Chapter 6: वसाहतवादविरुद्ध भारतीयांचा संघर्ष - स्वाध्याय [Page 52]

APPEARS IN

Balbharati Itihas [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 6 वसाहतवादविरुद्ध भारतीयांचा संघर्ष
स्वाध्याय | Q ४.२ | Page 52
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×