Advertisements
Advertisements
प्रश्न
रवींद्रनाथ टागोर यांनी 'सर' या पदवीचा त्याग केला.
टीपा लिहा
Advertisements
उत्तर
(१) रौलट कायद्या विरोधात पंजाबमध्ये सत्याग्रह लढ्याने उग्र स्वरूप धारण केले होते. १३ एप्रिल १९१९ रोजी बैसाखी निमित्त हजारो लोक जालियनवाला बागेत सभेसाठी एकत्र जमले होते.
(२) सभाबंदीच्या हुकमाची कल्पना नसलेल्या जमावावर जनरल डायरने पूर्वसूचना न देताच गोळीबार केला.
(३) या गोळीबारात शेकडो लोक मारले गेले व जखमीही झाले.या घटनेमुळे भारतभर संतापाची लाट उसळली.
रवींद्रनाथ टागोर यांनी या हत्याकांडाचा निषेध करून ब्रिटिश सरकारने त्यांना दिलेल्या 'सर' या पदवीचा त्याग केला.
shaalaa.com
महात्मा गांधीजींची निःशस्त्र प्रतिकार चळवळ
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
