Advertisements
Advertisements
Question
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
भारतात नियोजन आयोग निर्माण करण्यात आला.
Give Reasons
Advertisements
Solution
- स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरुवातीच्या काळात भारतापुढे राजकीय, सामाजिक व आर्थिक विकासाचे प्रश्न होते.
- देशातील दारिद्र्याची समस्या दूर करून आर्थिक विकास साधणे आवश्यक होते.
shaalaa.com
१९९१ नंतर भारतात झालेले बदल
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
भारतीय हरितक्रांतीचे जनक ______ होत.
टीपा लिहा.
जागतिकीकरण
टीपा लिहा.
धवलक्रांती
जग आणि भारताच्या इतिहासात 1991 हे वर्ष महत्त्वपूर्ण बदलांचे कसे ठरले ?
भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणती ?
पाठाच्या मदतीने भारतापुढील आव्हाने आणि भारताची बलस्थाने यांची यादी पूर्ण करा.
| भारतापुढील आव्हाने | बलस्थाने |
| उदा., भारत-पाकिस्तान युद्ध | विविधतेतही एकता |
| ______ | ______ |
| ______ | अण्वस्त्र सज्जता |
| फुटीरतावाद | ______ |
डॉ. होमी भाभा अणुसंशोधन केंद्राची माहिती मिळवा.
दुग्ध उत्पादनातून कोणते व्यवसाय चालतात त्याची छायाचित्रांसह माहिती मिळवा.
