English

पुढील संकल्पना तुमच्या शब्दांत लिहा. अविश्वास ठराव - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

पुढील संकल्पना तुमच्या शब्दांत लिहा.

अविश्वास ठराव

Explain
Advertisements

Solution

कोणतेही सरकार बहुमताशिवाय कार्य करू शकत नाही. ज्यावेळी त्यांना मिळालेले बहुमत काढून घेण्यात येते तेव्हा त्यांना सत्ता सोडावी लागते, बहुमत काढून घेण्याच्या या प्रक्रियेला 'अविश्वास ठराव' असे म्हटले जाते. हा ठराव बहुमताने संमत झाल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. मंत्रिमंडळाच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचा हा अत्यंत प्रभावी मार्ग आहे. 'आमचा मंत्रिमंडळावर विश्वास नाही' असे म्हणून संसद सदस्यांनी त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव मांडला तर ते मंत्रिमंडळ सत्तेवर राहू शकत नाही. हा ठराव बहुमताने संमत झाला तर मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. एखादे मंत्रिमंडळ सत्ता चालविताना आपलीच मनमानी करीत असेल, तर त्यावर नियंत्रण ठेवण्याचा हा एक उत्तम उपाय आहे.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 10: केंद्रीय कार्यकारी मंडळ - स्वाध्याय [Page 151]

APPEARS IN

Balbharati Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 10 केंद्रीय कार्यकारी मंडळ
स्वाध्याय | Q ३. (२) | Page 151
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×