मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

पुढील संकल्पना तुमच्या शब्दांत लिहा. अविश्वास ठराव - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील संकल्पना तुमच्या शब्दांत लिहा.

अविश्वास ठराव

स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

कोणतेही सरकार बहुमताशिवाय कार्य करू शकत नाही. ज्यावेळी त्यांना मिळालेले बहुमत काढून घेण्यात येते तेव्हा त्यांना सत्ता सोडावी लागते, बहुमत काढून घेण्याच्या या प्रक्रियेला 'अविश्वास ठराव' असे म्हटले जाते. हा ठराव बहुमताने संमत झाल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. मंत्रिमंडळाच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचा हा अत्यंत प्रभावी मार्ग आहे. 'आमचा मंत्रिमंडळावर विश्वास नाही' असे म्हणून संसद सदस्यांनी त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव मांडला तर ते मंत्रिमंडळ सत्तेवर राहू शकत नाही. हा ठराव बहुमताने संमत झाला तर मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. एखादे मंत्रिमंडळ सत्ता चालविताना आपलीच मनमानी करीत असेल, तर त्यावर नियंत्रण ठेवण्याचा हा एक उत्तम उपाय आहे.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 10: केंद्रीय कार्यकारी मंडळ - स्वाध्याय [पृष्ठ १५१]

APPEARS IN

बालभारती Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 10 केंद्रीय कार्यकारी मंडळ
स्वाध्याय | Q ३. (२) | पृष्ठ १५१
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×