English

कवयित्रीने असे का म्हटले असावे ते तुमच्या शब्दांत लिहा. निसर्गाला जे कळते ते माणसाला कळत नाही.

Advertisements
Advertisements

Question

कवयित्रीने असे का म्हटले असावे ते तुमच्या शब्दांत लिहा.

निसर्गाला जे कळते ते माणसाला कळत नाही.

Short Answer
Advertisements

Solution

माणूस सोन्या-नाण्यांचा संचय करतो नि बहुमोल पाणी मात्र वाया दवडतो. सोन्याच्या घोटाने तहान शमत नाही. निसर्ग पाणी मातीमध्ये साठवतो व त्यांतून मोत्यांसारखे पीक येते. म्हणून निसर्गाला जे कळते ते माणसाला कळत नाही, असे कवयित्रीने म्हटले आहे. 

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 17: थेंब आज हा पाण्याचा (कविता) - स्वाध्याय [Page 8]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 17 थेंब आज हा पाण्याचा (कविता)
स्वाध्याय | Q १. (आ) | Page 8
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×