Advertisements
Advertisements
Question
कोणते पदार्थ डब्यात आणायचे नाहीत असे शिक्षक तुम्हांला वारंवार सांगतात? का ते लिहा.
Advertisements
Solution
फरसाण, वडापाव, समोसा यांसारखे तळलेले, तिखट, मसालेदार पदार्थ किंवा बिस्किटे, पाव, पिझ्झा यांसारखे मैद्याचे पदार्थ जास्त खाऊ नयेत, असे शिक्षक आम्हांला वारंवार सांगतात कारण या पदार्थांतून शरीराला पौष्टिक घटक मिळत नाहीत त्यामुळे आपली वाढ होत नाही. सतत असे पदार्थ खाल्ल्याने शरीरावर त्याचा वाईट परिणाम होतो. आपण आजारी पडू शकतो. बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने आपल्याला ताप, खोकला, सर्दी, कावीळ यांसारखे आजार होऊ शकतात, म्हणून तसे पदार्थ डब्यात आणू नयेत, असे शिक्षक सांगत असतात.
RELATED QUESTIONS
सुरुवातीला एक वाक्य दिले आहे. तुमच्या मनाने पुढील वाक्ये लिहा.
रिमझिम पाऊस पडत होता.
____________________
____________________
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
कवयित्रीला सूर्यकिरण का व्हावेसे वाटते?
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
खोल्या -
तुमच्या परिसरातील घराला दिलेली नावे पाहा. यादी करा.
तुमच्या घराचे चित्र काढून रंगवा व त्याचे सहा-सात वाक्यांत वर्णन करा.
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
होळीसाठी मोळी कशाची बांधावी?
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
कवीने होळीच्या दिवशी कोणती शपथ घ्यायला सांगितली आहे?
ऊन या शब्दाला विशेषणे लावलेली आहेत. ती वाचा व समजून घ्या.

चालून चालून थकलेल्या वाटसरूला थंडगार पाणी मिळाल्यावर त्याला काय वाटत असेल, कल्पना करा व लिहा.
आपण एखादी गोष्ट किंवा उपक्रम करतो, तेव्हा घरातील मोठ्या माणसांना सांगणे आवश्यक आहे का? तुमचे मत सांगा.
