Advertisements
Advertisements
Question
कोणते पदार्थ डब्यात आणायचे नाहीत असे शिक्षक तुम्हांला वारंवार सांगतात? का ते लिहा.
Advertisements
Solution
फरसाण, वडापाव, समोसा यांसारखे तळलेले, तिखट, मसालेदार पदार्थ किंवा बिस्किटे, पाव, पिझ्झा यांसारखे मैद्याचे पदार्थ जास्त खाऊ नयेत, असे शिक्षक आम्हांला वारंवार सांगतात कारण या पदार्थांतून शरीराला पौष्टिक घटक मिळत नाहीत त्यामुळे आपली वाढ होत नाही. सतत असे पदार्थ खाल्ल्याने शरीरावर त्याचा वाईट परिणाम होतो. आपण आजारी पडू शकतो. बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने आपल्याला ताप, खोकला, सर्दी, कावीळ यांसारखे आजार होऊ शकतात, म्हणून तसे पदार्थ डब्यात आणू नयेत, असे शिक्षक सांगत असतात.
RELATED QUESTIONS
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
पाऊस आल्यामुळे आजोबांनी काय केले?
पापड कशाकशापासून बनवले जातात याची माहिती आईला विचारून लिहा.
पावसाळा सुरू होताच तुम्ही पावसापासून बचाव करण्यासाठी कोणकोणती पूर्वतयारी करता? उदा., छत्री खरेदी करणे.
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
धुके बनून कवयित्रीला काय करावेसे वाटते?
खालील चित्र पाहा. चित्राचे वर्णन करा.

खालील वेळेला सूर्याचा रंग कसा दिसतो त्याचे निरीक्षण करा. लिहा.

दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
चंद्रावरच्या शाळेत चांदण्यांशीच का खेळावे लागणार आहे?
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
उदा., भरेल-नसेल.
एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.
केरकचरा टाकायचे ठिकाण -
कवीच्या मताप्रमाणे होळी साजरी केल्यास त्याच्या घरी कोण पाणी भरेल?
