Advertisements
Advertisements
Question
खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा:
“शाबास छान खेळलास”
Advertisements
Solution
“शाबास! छान खेळलास”
APPEARS IN
RELATED QUESTIONS
विरामचिन्हे ओळखा व त्यांची नावे लिहा.
‘‘अरे, पण चिठ्ठी मराठीतून आहे.’’
खालील परिच्छेद वाचा. विरामचिन्हांचा योग्य वापर करून परिच्छेद पुन्हा लिहा.
| कुंभकोणम् येथील शाळेत गणिताचा सिद्धांत शिक्षक समजावून सांगत होते एखाद्या संख्येला त्याच संख्येने भागले असता भागाकार नेहमी एक येतो तेवढ्यात एक लहानसा मुलगा ताडकन उभा राहिला आणि म्हणाला गुरुजी तुमचा हा सिद्धांत थोडासा चुकीचा आहे ते म्हणाले तुझे म्हणणे स्पष्ट करून सांग पाहू यावर तो मुलगा धीटपणे म्हणाला सर शून्याला शून्याने भागले तर त्या चिमुरड्या मुलाचा हा प्रश्न ऐकताच त्या शिक्षकांना त्याच्या बुद्धिमत्तेचे विलक्षण आश्चर्य वाटले हा मुलगा म्हणजे पुढे श्रेष्ठ गणिती म्हणून प्रसिद्ध झालेले श्रीनिवास रामानुजन होय |
खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा.
अरे पण चिठ्ठी मराठीतून आहे.
खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा.
: - ______
खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा.
‘....’ -
चुकीचे विरामचिन्ह बदला.
'आता कसं बोललात!' ते म्हणाले.
चुकीचे विरामचिन्ह बदला.
तिला म्हटले, 'कर्वे यांच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच कसं वाटत नाही!'
चुकीचे विरामचिन्ह बदला.
धीर सोडू नको? सारी खोटी नसतात नाणी!
योग्य विरामचिन्हे वापरा.
ते म्हणाले, लक्षात नाही आलं
योग्य विरामचिन्हे वापरा.
मी म्हटलं उगीच भ्रम आहे लोकांना
योग्य विरामचिन्हे वापरा.
कर्नल संतोष महाडिक यांचे पहिले प्रेम म्हणजे भारतातील सैन्यदल आणि आपली वर्दी
खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा.
“ ”
खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा:
आनंदी खेळकर मुले सर्वांना आवडतात
खालील चिन्हांचे नाव लिहा:
! -
खालील वाक्यातील योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा.
शी किती कचरा पसरलाय हा
खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा.
माझी आई, माझे शिक्षक, माझी शाळा हे माझे “संस्कार केंद्र” होते
खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा.
आईने नाराजी व्यक्त केली पण उपयोग झाला का
खालील वाक्यातील विरामचिन्हे ओळखा व त्यांची नावे लिहा.
आपण ही सगळी लेणी तीन-चार तासांत पाहून मोकळे होतो; पण ती सगळी कोरायला किती वर्षे लागली, ठाऊक आहे?
खालील वाक्यातील चुकीची विरामचिन्हे बदलून योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा.
ती करड्या स्वरात म्हणायची : कुठे होतं लक्ष !’
