Advertisements
Advertisements
Question
खालील प्रश्नाचे उत्तर सुमारे ३०/४० शब्दात लिहा.
द्रास, कारगिल आसमंतात भाग्यश्रीला कोणता सुगंध जाणवत होता?
Very Short Answer
Advertisements
Solution
वीरांना सलामी देण्यासाठी अनुराधा प्रभुदेसाई यांचा सीमेवर जाऊन सैनिकांना सलामी देऊन त्यांच्या कामाची पोचपावती देण्यासाठी, भाग्यश्री ही लेखिकेसोबत जवानांना सलामी देण्यास गेलेली. भाग्यश्रीला विजयस्मारक, द्रास, कारगिल येथील डोंगरांमध्ये या वातावरणात भारतीयत्वाचा सुगंध, कणाकणात कारगिलयुद्धाची गाथा, सैनिकांचा पराक्रम जाणवत होता.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
