Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रश्नाचे उत्तर सुमारे ३०/४० शब्दात लिहा.
द्रास, कारगिल आसमंतात भाग्यश्रीला कोणता सुगंध जाणवत होता?
अति संक्षिप्त उत्तर
Advertisements
उत्तर
वीरांना सलामी देण्यासाठी अनुराधा प्रभुदेसाई यांचा सीमेवर जाऊन सैनिकांना सलामी देऊन त्यांच्या कामाची पोचपावती देण्यासाठी, भाग्यश्री ही लेखिकेसोबत जवानांना सलामी देण्यास गेलेली. भाग्यश्रीला विजयस्मारक, द्रास, कारगिल येथील डोंगरांमध्ये या वातावरणात भारतीयत्वाचा सुगंध, कणाकणात कारगिलयुद्धाची गाथा, सैनिकांचा पराक्रम जाणवत होता.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
