Advertisements
Advertisements
Question
चौदा वर्षांखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव का केला आहे?
Short Answer
Advertisements
Solution
- भारतीय संविधानात शोषणाविरोधातील हक्काचा समावेश मूलभूत हक्कांमध्ये करण्यात आला आहे.
- त्यामुळे बालकांचे शोषण रोखण्यासाठी खास तरतुदी करण्यात आल्या असून, बालमजुरी हा कायद्याने गुन्हा ठरवण्यात आला आहे.
- म्हणूनच १४ वर्षांखालील मुलांना कारखाने, खाणी यांसारख्या धोकादायक ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव केला आहे.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
