Advertisements
Advertisements
Question
बलुतं म्हणजे काय?
Short Answer
Advertisements
Solution
शिवकालीन काळात, एका गावात विविध कारागीर राहत होते. गावातील कारागीर शेतकऱ्यांना शेतीच्या संबंधात जी सेवा देतात; त्या मोबदल्यात शेतकऱ्यांकडून त्यांना शेतीच्या उत्पन्नातून जो वाटा मिळतो त्याला ‘बलुतं’ असे म्हणतात. एका गावात कुंभार, सुतार, लोहार इत्यादी बारा बलुताकार होते.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
