Advertisements
Advertisements
प्रश्न
बलुतं म्हणजे काय?
लघु उत्तर
Advertisements
उत्तर
शिवकालीन काळात, एका गावात विविध कारागीर राहत होते. गावातील कारागीर शेतकऱ्यांना शेतीच्या संबंधात जी सेवा देतात; त्या मोबदल्यात शेतकऱ्यांकडून त्यांना शेतीच्या उत्पन्नातून जो वाटा मिळतो त्याला ‘बलुतं’ असे म्हणतात. एका गावात कुंभार, सुतार, लोहार इत्यादी बारा बलुताकार होते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
