English

अंघोळीचे पाणी तापवण्यासाठी बंब वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

अंघोळीचे पाणी तापवण्यासाठी बंब वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

Very Short Answer
Advertisements

Solution

बंब तापवण्यासाठी लाकडे जाळावी लागतात. लाकडाचे इंधन अलीकडे तुटपुंजे आहे. लाकडे जाळल्यामुळे धूर होतो. त्याऐवजी सध्या विदयुत शक्तीवर सहज चालणारे गिझर उपलब्ध आहेत. या सर्व कारणांमुळे हल्ली अंघोळीचे पाणी तापवण्यासाठी बंब वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे. 

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: भांड्यांच्या दुनियेत - चर्चा करूया. [Page 23]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 5 भांड्यांच्या दुनियेत
चर्चा करूया. | Q १. | Page 23
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×