मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ९ वी

‘व्यायामे अंगी वाढे स्फूर्ति। कार्य करण्याची।।’ या पंक्तीतील तुम्हांला समजलेला अर्थ लिहा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

‘व्यायामे अंगी वाढे स्फूर्ति। कार्य करण्याची।।’ या पंक्तीतील तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज यांनी 'व्यायामाचे महत्त्व' या कवितेत मानवी जीवनातील व्यायामाचे महत्त्व स्पष्ट केले आहे.

व्यायाम केल्याने अंगातील आळस दूर होतो. अंगी उत्साह संचारतो. पचनशक्ती सुधारते व रक्ताभिसरण संस्था उत्तमप्रकारे कार्य करू लागते. शरीरातील स्नायू बळकट होण्यास मदत होते. माणसाचे आयुष्य वाढते. कफ, पित्त, वात इत्यादी विकारांचा नाश होतो. रोगाचा प्रतिकार करण्याची शक्ती वाढते. विचारशक्ती वाढते. म्हणजेच, सुदृढ शरीरासोबतच मानसिक, बौद्धिक आरोग्यही सुधारते.
तसेच, व्यायाम करण्यामुळे स्वत:चे काम स्वत:च करण्याची स्वावलंबी वृत्ती निर्माण होते. कोणतेही काम करण्यासाठी शरीर व मन तितकेच उत्साही असते, म्हणूनच 'व्यायामे अंगी वाढे स्फूर्ति। कार्य करण्याची।' असे कवी म्हणतात.

shaalaa.com
पद्य (9th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: व्यायामाचे महत्त्व - स्वाध्याय [पृष्ठ १९]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati [English] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 5 व्यायामाचे महत्त्व
स्वाध्याय | Q ५. (आ) | पृष्ठ १९

संबंधित प्रश्‍न

योग्य अर्थ शोधा.

आस लागणे म्हणजे ______.


‘ज्ञानदेवें रचिला पाया। उभारिले देवालया।।’ या ओळीचा अर्थ स्पष्ट करा.


संतांचे कार्य समाजाला नेहमीच मार्गदर्शक ठरते, याविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.


व्यायामाने जडत्व वाढते.


व्यायामाने प्रतिकारशक्ती वाढते.


व्यायाम न करण्याचे तोटे लिहून आकृती पूर्ण करा.


‘आरोग्यम् धनसंपदा’ या उक्तीतील विचाराचा विस्तार करा.


खालील आकृतिबंध पूर्ण करा.


पृथ्वीचे रूप खालील बाबतींत स्पष्ट करा.


‘सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.


वसंतऋतूच्या आगमनाने सृष्टीत होणारे बदल तुमच्या निरीक्षणाने लिहा.


सृष्टीचे सौंदर्य कायम राहण्यासाठी तुम्हांला सुचतील असे उपाय लिहा.


कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.

पावसाच्या सरी कोसळाव्यात, कारण...


खालील घटनाचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा.

गोष्टी परिणाम
वीज चमकणे  

खालील घटनाचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा.

गोष्टी परिणाम
वारा घुमणे  

‘मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद’ या काव्यपंक्तीतील सामाजिक आशय स्पष्ट करा.


आपल्या देशात शांतता निर्माण व्हावी यासाठी ‘पुन्हा एकदा’ काय व्हावे असे तुम्हांस वाटते, ते स्वतःच्या शब्दांत सविस्तर लिहा.


खालील ओळीतील अधोरेखित संकल्पना स्पष्ट करा.

काया ढेकलात डोया हिर्व सपन पाहेते


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×