मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ९ वी

व्यायामाचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

व्यायामाचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

मानवी जीवनात व्यायामाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे, कारण नियमित व्यायाम केल्याने अनेक रोग टाळता येतात व शरीर निरोगी ठेवण्यास मदत होते. व्यायामाने मानसिक आरोग्यही चांगले राहते. नैराश्य, मरगळ, अस्वस्थता कमी होते. योगासने, एरोबिक्स, दंड, बैठका, जोर, सूर्यनमस्कार, प्राणायाम अशा व्यायामप्रकारांमुळे स्नायू बळकट होतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. भूक वाढते. अन्नपचन सुधारते. तसेच वजन नियंत्रित राहण्यासही मदत होते. उत्साह टिकून राहतो, रक्ताभिसरण क्रिया सुधारते. शरीरात चैतन्य संचारते, जडत्व निघून जाते. त्यामुळे कोणतेही कार्य करण्यासाठी माणूस नेहमी तयार असतो. अशाप्रकारे, मानवी जीवनात व्यायामाचे आरोग्यदायी मित्राइतके महत्त्वपूर्ण स्थान आहे.

shaalaa.com
पद्य (9th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: व्यायामाचे महत्त्व - स्वाध्याय [पृष्ठ १९]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati Standard 9 Maharashtra State Board
पाठ 5 व्यायामाचे महत्त्व
स्वाध्याय | Q ५. (अ) | पृष्ठ १९

संबंधित प्रश्‍न

तक्ता पूर्ण करा.

अ.क्र. वाट बघणारा कोणाची वाट बघतो वाट बघण्याचे कारण
(१) चकोर   चंद्रकिरण हेच त्याचे जीवन
(२)   माहेरचे बोलावणे येणे  
(३) भुकेलेले बाळ    
(४)   पांडुरंगाची  

योग्य अर्थ शोधा.

आस लागणे म्हणजे ______.


चौकटी पूर्ण करा.


संतांचे कार्य समाजाला नेहमीच मार्गदर्शक ठरते, याविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.


चूक की बरोबर ते लिहा.

व्यायाम सर्वांकरता उपयुक्त असतो.


चूक की बरोबर ते लिहा.

व्यायामाने प्रतिकारशक्ती वाढते.


शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.

स्वतःची कामे स्वतः करणारा - 


कारण लिहा.

कवयित्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळले, कारण .............


सृष्टीतील खालील घटक वसंतऋतूच्या आगमनाने कसे सजले, ते स्पष्ट करा.

घटक त्यांचे सजणे
(१) लिंबोणी  
(२) नागफणी  
(३) घाणेरी  
(४) पळसफुले  

खालील घटनाचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा.

गोष्टी परिणाम
वीज चमकणे  

खालील घटनाचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा.

गोष्टी परिणाम
वारा घुमणे  

खालील प्रतिके व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या लावा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) वीज रक्तात भिनावी (अ) सर्वत्र भारत भूमी चमकावी.
(२) मातीत माती एक व्हावी (आ) समाजातील भेदभाव नष्ट व्हावे.
(३) नवनिर्माणाची चाहूल लागावी (इ) मातीने भेदभाव विसरावा.
(४) पुसून टाकीत भेदभाव (ई) माणसांत उत्साह निर्माण व्हावा.
(५) उजळावी भूमी दिगंतात (उ) नवनवीन गोष्टीची निर्मिती करण्याची इच्छा व्हावी.

आपल्या देशात शांतता निर्माण व्हावी यासाठी ‘पुन्हा एकदा’ काय व्हावे असे तुम्हांस वाटते, ते स्वतःच्या शब्दांत सविस्तर लिहा.


खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द दया.

शेतकरी पेरणीसाठी वापरतो ते अवजार


खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द दया.

पाराबती करते त्या दोन कृती- 


खालील ओळीतील अधोरेखित संकल्पना स्पष्ट करा.

काकरात बिजवाई जस हासरं चांदनं


खालील ओळीतील अधोरेखित संकल्पना स्पष्ट करा.

काया ढेकलात डोया हिर्व सपन पाहेते


कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.

कवितेचा विषय कवितेतील पात्र कवितेतील तुम्हांला सर्वांत आवडलेले प्रतिक कवितेतील नैसर्गिक घटना
       

‘काटा पायात रुतते लाल रगत सांडते हिर्व सपन फुलते’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×