Advertisements
Advertisements
प्रश्न
वाहतुकीच्या सोयींमुळे लोकवस्तीत वाढ होते.
Advertisements
उत्तर
वाहतुकीच्या सोयींमुळे विविध स्वरूपाची साधनसंपत्ती आणि लोकांची ये-जा सुलभ होते. त्यामुळे विविध व्यवसायांनाही प्रोत्साहन मिळते. सागरी वाहतुकीमुळे नवनवीन भूमिप्रदेशांचा शोध लागला. बंदरांचा विकास झाला. थोडक्यात, वाहतुकीच्या सोयींमुळे प्रदेशाची सुगमता वाढते, नागरीकरणाला चालना मिळते. त्यामुळे वाहतुकीच्या सोयीमुळे लोकवस्तीत वाढ होते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
A: दुसऱ्या टप्प्यात मृत्युदरात घट होते पण जन्मदर स्थिर असतो.
R: दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या झपाट्याने वाढते.
लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा तिसरा टप्पा.
भारत लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यातून जात आहे.
लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात द्वितीय व तृतीय व्यवसायांची वाढ होते.
लोकसंख्या संक्रमणाच्या पहिल्या आणि पाचव्या टप्प्यात लोकसंख्या वाढ जवळजवळ होत नाही. या दोन्ही टप्प्यातील फरक सांगा.
चौथ्या व पाचव्या टप्प्यातील देशांच्या समस्या कोणत्या असू शकतील.
लोकसंख्या संक्रमण सिद्धांताची आकृती काढा व योग्य नावे द्या.
