हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

भौगोलिक कारणे लिहा. पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना देणारा प्रमुख घटक आहे.

Advertisements
Advertisements

प्रश्न

भौगोलिक कारणे लिहा.

पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना देणारा प्रमुख घटक आहे.

कारण बताइए
Advertisements

उत्तर

  1. मानवास दैनंदिन जीवनात पिण्यासाठी व इतर अनेक कारणांसाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते. शेती व इतर अनेक उदयोगांसाठी पाणी अत्यावश्यक असते.
  2. पाण्याची उपलब्धता नसल्यास शेतीचा व परिणामी इतर व्यवसायांचा विकास होत नाही. अशा प्रदेशात मानवी वस्तीचा विकास होत नाही.
  3. पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतीचा व परिणामी इतर व्यवसायांचा विकास होतो व मानवी वस्तीचा विकास होतो. अशा प्रकारे, पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना देणारा प्रमुख घटक आहे.
shaalaa.com
मानवी वस्ती
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 7: मानवी वस्ती - स्वाध्याय [पृष्ठ ५१]

APPEARS IN

बालभारती Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 7 मानवी वस्ती
स्वाध्याय | Q २. (अ) | पृष्ठ ५१
एससीईआरटी महाराष्ट्र Geography [Marathi] 10 Standard SSC
अध्याय 7 मानवी वस्ती
भौगोलिक कारणे लिहा. | Q 1
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×