English

तुमचे मत नोंदवा. इ.स.१९६१ पर्यंत गोव्यातील पोर्तुगीज राजवट अबाधित राहिली. - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

Question

तुमचे मत नोंदवा.

इ.स.१९६१ पर्यंत गोव्यातील पोर्तुगीज राजवट अबाधित राहिली.

Short/Brief Note
Advertisements

Solution

(१) भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर पोर्तुगिजांनी भारतातील वसाहतींना स्वातंत्र्य देणे अपेक्षित होते; परंतु गोवा सोडण्यास त्यांनी नकार दिला.

(२) गोवा मुक्तीसाठी तेथील जनतेने काही संघटना स्थापन केल्या. डॉ. टी. बी. कुन्हांसारख्या अनेक नेत्यांनी सत्याग्रह केले, आंदोलने केली.

(३) पोर्तुगीज सरकारने या नेत्यांना तुरुंगात टाकले, जनतेवर अत्याचार केला.

(४) अखेरीस गोव्यातील जनतेच्या लोकभावनेची दखल केंद्र सरकारला म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरूंना घ्यावी लागली.

(५) त्यांनी 'ऑपरेशन विजय' ही लष्करी कारवाई करून गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला.

(६) संस्थानांच्या विलीनीकरणाच्या मानाने पोर्तुगीज आणि फ्रेंच वसाहतींचे भारतात फार उशिरा विलीनीकरण झाले.

shaalaa.com
निर्वसाहतीकरण ते एकीकरण - गोवा
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: भारत : निर्वसाहतीकरण ते एकीकरण - स्वाध्याय [Page 57]

APPEARS IN

Balbharati Itihas [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 7 भारत : निर्वसाहतीकरण ते एकीकरण
स्वाध्याय | Q ६.२ | Page 57
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×