English

संविधानाने न्यायमंडळ स्वतंत्र ठेवले आहे. - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

संविधानाने न्यायमंडळ स्वतंत्र ठेवले आहे.

Long Answer
Advertisements

Solution

  1. भारताच्या संविधानाने स्वतंत्र न्यायव्यवस्थेची निर्मिती केली आहे.
  2. वादग्रस्त प्रश्‍नांची जेव्हा आपापसात सोडवणूक होऊ शकत नाही तेव्हा ते न्यायालयाला सादर केले जातात.
  3. न्यायालय दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन, त्यात अन्याय झालेला असल्यास तो दूर करून निवाडा करते. हे काम निरपेक्षतेने होणे आवश्यक असते.
  4. न्यायालयावर कोणताही दबाव येऊ नये म्हणून संविधानाने न्यायमंडळ अधिकाधिक स्वतंत्र ठेवण्यासाठी अनेक तरतुदी केल्या आहेत.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 9: संविधानाची वैशिष्ट्ये - स्वाध्याय [Page 145]

APPEARS IN

Balbharati Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 9 संविधानाची वैशिष्ट्ये
स्वाध्याय | Q ३. (३) | Page 145
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×