Advertisements
Advertisements
Question
संक्षिप्त टिपा लिहा.
आर्य समाज
Short/Brief Note
Advertisements
Solution
स्वामी दयानंद सरस्वती यांनी १८७५ मध्ये 'आर्य समाज' ची स्थापना केली. आर्य समाज वेदांना पवित्र ग्रंथ मानत असे. आर्य समाजाने जाती भेदांवर आधारित भेदभाव नाकारला आणि महिलांचे शिक्षण, विधवा पुनर्विवाह आणि आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
