Advertisements
Advertisements
Question
सागरात पुढे आलेल्या भूभागांचा सागरी प्रवाहांवर होणारा परिणाम सांगा.
Short Answer
Advertisements
Solution
जेव्हा सागरी प्रवाह किनारपट्टीजवळ पोहोचतात, तेव्हा ते आपली दिशा बदलतात किंवा दुभंगतात. यामुळे काही ठिकाणी पाण्याचा वेग कमी होतो आणि गाळ साचतो. उदा. भारताच्या पश्चिम किनारपट्टीजवळ मोझांबिक प्रवाह अरबी समुद्रात कमी वेगाने वाहतो.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
