English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

Read the story in your own language, summarize the following aspect of the story in 4 to 5 lines in your own language. Write it in your notebook. (a) King’s problem: ..................

Advertisements
Advertisements

Question

Read the story in your own language, summarize the following aspect of the story in 4 to 5 lines in your own language. Write it in your notebook. 

  1. King’s problem: ..................
  2. Attempts made to find a solution: ..................
  3. Climax: ..................
  4. Solution: ..................
  5. Message: ..................
Writing Skills
Advertisements

Solution 1

Marathi:

  1. राजाला पडलेले प्रश्‍न (King’s problem): एखादे काम करण्यासाठी सर्वांत योग्य वेळ कोणती? कोणती व्यक्‍ती माझ्यासाठी सर्वांत महत्त्वाची असली पाहिजे, की ज्यामुळे मी तिच्याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे? आणि कोणती गोष्ट करण्यास मी प्रथम प्राधान्य द्यावे? हे तीन प्रश्‍न राजाच्या मनात निर्माण झाले होते. त्या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा तो प्रयत्न करत होता.
  2. प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यासाठी केलेले प्रयत्न: आपल्याला पडलेल्या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यासाठी राजाने आपल्या राज्यात दवंडी पिटवली आणि जो कोणी त्याला पडलेल्या प्रश्‍नांची योग्य उत्तरे देईल त्याला मोठे बक्षीस देण्यात येईल असे त्याने जाहीर केले. अनेक विद्वान लोकांनी दरबारात येऊन राजाच्या प्रश्‍नांची वेगवेगळी उत्तरे दिली; मात्र ती उत्तरे ऐकून राजाचे समाधान झाले नाही. त्यानंतर त्याने आपल्या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यासाठी जंगलात राहणाऱ्या एका प्रसिदध यतींची (ऋषीची) भेट घेण्याचे ठरवले.
  3. कथेचा परमोच्च बिंदू: आपल्याला पडलेल्या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यासाठी राजा जंगलात राहणाऱ्या विद्‌वान यतींकडे गेला. त्यावेळी तेथे त्याला एक जखमी माणूस दिसला. राजाने त्या माणसाची सेवा-सुश्रूषा केली. दिवसभराच्या धावपळीमुळे थकलेला राजा यतींच्या झोपड़ीमध्ये त्या जखमी व्यक्तीच्या शेजारीच झोपी गेला. सकाळी त्याला जाग आल्यावर त्या जखमी माणसाने राजाची माफी मागितली. आपण व्यक्तिगत वैमनस्यातून राजाला मारण्याच्या हेतूने आलो असल्याचे त्याने राजाला सांगितले. आपल्याला जीवानिशी मारायला आलेला माणूस एवढ्या सहजपणे आपला मित्र झाल्याचे जाणवून राजाला खूप आनंद झाला. हा या कथेचा परमोच्च बिंदू आहे.
  4. प्रश्‍नांची उकल: तुमच्या हातात असलेला आताचा क्षण म्हणजेच वर्तमानकाळ हा एखादे काम करण्यासाठी सर्वांत योग्य वेळ आहे. तुमच्या सोबत असलेली व्यक्‍ती ही तुमच्यासाठी सर्वांत महत्त्वाची असली पाहिजे. तुमच्या सोबत ज्या क्षणी जी व्यक्ती असेल तिच्या कल्याणाचे, भल्याचे काम करणे या गोष्टीस प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. ही राजाच्या प्रश्‍नांना यतीने दिलेली उत्तरे आहेत. 
  5. तात्पर्य: वर्तमान काळ हाच कोणतेही काम करण्यासाठी सर्वात योग्य काळ असतो. त्या वेळी तुमच्यासोबत जी व्यक्ती असेल, तिच्याकडे तुम्ही पूर्ण लक्ष द्यावे आणि तिचे भले करण्यासाठी तुमच्या हातून जे काही शक्य असेल ते सर्व करावे. अशा प्रकारे वागल्यानेच आपले आचरण आदर्श बनते.
shaalaa.com

Solution 2

Hindi:

  1. राजा के प्रश्न: राजा यह जानना चाहता था कि किसी भी काम को करने का सबसे सही समय कौन सा है, मेरे लिए सबसे महत्वपूर्ण व्यक्ति कौन है जिस पर मुझे अधिक ध्यान देना चाहिए, और सबसे पहले कौन सा काम करना सबसे जरूरी है। इन तीन प्रश्नों के उत्तर खोजने के लिए राजा लगातार प्रयास कर रहा था।
  2. प्रश्न के उत्तर खोजने का किया गया प्रयास: अपने मन में उठे प्रश्नों के उत्तर खोजने के लिए राजा ने अपने राज्य में मुनादी (घोषणा) करवाई और यह घोषणा की कि जो कोई भी उसके प्रश्नों के सही उत्तर देगा, उसे बड़ा पुरस्कार दिया जाएगा। अनेक विद्वान लोगों ने दरबार में आकर राजा के प्रश्नों के तरह-तरह के उत्तर दिए; परंतु उन उत्तरों को सुनकर राजा को संतोष नहीं हुआ। उसके बाद उसने अपने प्रश्नों के उत्तर खोजने के लिए जंगल में रहने वाले एक प्रसिद्ध साधु (ऋषि) से मिलने का निर्णय लिया।
  3. चरमोत्कर्ष: अपने प्रश्नों के उत्तर खोजने के लिए राजा जंगल में रहने वाले विद्वान साधु के पास गया। उस समय वहाँ उसे एक घायल आदमी दिखाई दिया। राजा ने उस आदमी की सेवा-सुश्रूषा की। दिनभर की भागदौड़ से थका हुआ राजा साधु की झोपड़ी में उस घायल व्यक्ति के पास ही सो गया। सुबह जब उसकी आँख खुली, तो घायल आदमी ने राजा से क्षमा माँगी। उसने राजा को बताया कि वह व्यक्तिगत दुश्मनी के कारण राजा को मारने के इरादे से आया था। जो इंसान उसे जान से मारने आया था, उसका इतनी आसानी से अपना मित्र बन जाना महसूस करके राजा को बहुत खुशी हुई। यह इस कहानी का चरमोत्कर्ष है।
  4. प्रश्नों का हल: आपके हाथ में मौजूद अभी का क्षण यानी वर्तमान समय ही कोई काम करने के लिए सबसे उपयुक्त समय है। आपके साथ मौजूद व्यक्ति ही आपके लिए सबसे महत्वपूर्ण होना चाहिए। आपके साथ जिस क्षण जो व्यक्ति हो, उसके कल्याण और भलाई का काम करने की बात को ही प्राथमिकता दी जानी चाहिए। ये राजा के प्रश्नों के वे उत्तर हैं जो साधु (ऋषि) ने दिए थे।
  5. संदेश: वर्तमान समय ही किसी भी काम को करने के लिए सबसे उपयुक्त समय है। उस समय आपके साथ जो भी व्यक्ति मौजूद हों, उन पर आपको पूरा ध्यान देना चाहिए और उनका भला करने के लिए जो कुछ भी आपके बस में हो, वह सब करना चाहिए। ऐसा व्यवहार करने से ही हमारा आचरण आदर्श बनेगा।
shaalaa.com
Three Questions
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.2: Three Questions - English Workshop [Page 59]

APPEARS IN

Balbharati English Kumarbharati Standard 10 Maharashtra State Board
Chapter 2.2 Three Questions
English Workshop | Q 9. | Page 59
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×