English

पुढील संकल्पना स्पष्ट करा. भारत-नेपाळ मैत्री करार - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

पुढील संकल्पना स्पष्ट करा.

भारत-नेपाळ मैत्री करार

Answer in Brief
Advertisements

Solution

  1. भारत व नेपाळ यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांचा पाया १९५० साली भारत-नेपाळ मैत्री कराराने घातला गेला.
  2. या कराराने नेपाळमधील नागरिकांना भारतामध्ये सहज प्रवेशच नव्हे तर सरकारी नोकरी आणि उद्योग करायचा परवाना मिळाला आहे.
  3. नेपाळमध्ये राजेशाही होती. १९९० साली नेपाळची लोकशाहीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. आर्थिक प्रगती, पायाभूत सुविधा, अन्नविषयक गरजा आणि व्यापार यांसाठी आणि ऊर्जेसाठी नेपाळ भारतावर अवलंबून आहे.
shaalaa.com
भारत आणि अन्य शेजारी राष्ट्रे
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.5: भारत व अन्य देश - स्वाध्याय [Page 90]

APPEARS IN

Balbharati Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 2.5 भारत व अन्य देश
स्वाध्याय | Q ४. (२) | Page 90
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×