Advertisements
Advertisements
Question
खालील परिच्छेद वाचा. विरामचिन्हांचा योग्य वापर करून परिच्छेद पुन्हा लिहा व वाचा.
| आवडले का तुला जेवण सागरला आई म्हणाली सागर म्हणाला आवडले ना खूपच चविष्ट जेवण होते आजचे अहाहा साऱ्या भाज्या सुरेख झाल्या होत्या बटाट्याची भाजी तर छानच शेवयाची खीर चटणी कोशिंबीर आमटी सारं छान झालं होतं आई तुझ्या हाताला तर वेगळीच चव आहे आज खरच माझं पोट खूप भरलंय |
Advertisements
Solution
“आवडले का तुला जेवण ?'' सागरला आई म्हणाली. सागर म्हणाला, “आवडले ना! खूपच चविष्ट जेवण होते आजचे ! अहाहा ! साऱ्या भाज्या सुरेख झाल्या होत्या. बटाट्याची भाजी तर छानच ! शेवयाची खीर, चटणी, कोशिंबीर, आमटी सारं छान झालं होतं. आई, तुझ्या हाताला तर वेगळीच चव आहे ! आज खरंच माझं पोट खूप भरलंय.''
APPEARS IN
RELATED QUESTIONS
व्याकरण.
खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा.
निशिगंध म्हणजे निशिगंधच
विरामचिन्हे ओळखा व त्यांची नावे लिहा.
‘‘अरे, पण चिठ्ठी मराठीतून आहे.’’
खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा.
? - ______
खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा.
“....” - ______
चुकीचे विरामचिन्ह बदला.
आपण आपल्या आईशी, बहिणीशी, बायकोशी-कन्येशी पुष्कळदा चुकीचे वागतो!
योग्य विरामचिन्हे वापरा.
मी म्हटलं उगीच भ्रम आहे लोकांना
खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा.
“ ”
खालील विरामचिन्ह ओळखून त्यांची नावे लिहा.
: - ______
खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा:
“मावशी तुम्ही राहता कुठे”
खालील चिन्हांचे नाव लिहा:
‘......’ -
खालील वाक्यातील योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा.
रमा म्हणाली मला ही साडी खूप आवडली.
खालील वाक्यातील योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा.
शी किती कचरा पसरलाय हा
खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा.
या शाली घेऊन घेऊन आता मी ‘शालीन’ बनू लागलो आहे.
खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा.
माझी आई, माझे शिक्षक, माझी शाळा हे माझे “संस्कार केंद्र” होते
खालील वाक्यातील विरामचिन्हे ओळखा व त्यांची नावे लिहा.
आपण ही सगळी लेणी तीन-चार तासांत पाहून मोकळे होतो; पण ती सगळी कोरायला किती वर्षे लागली, ठाऊक आहे?
खालील वाक्यातील विरामचिन्हे ओळखा व त्यांची नावे लिहा.
मुद्रासुद्धा किती शांत, किती गंभीर !
खालील वाक्यातील चुकीची विरामचिन्हे बदलून योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा.
ती करड्या स्वरात म्हणायची : कुठे होतं लक्ष !’
