English

भारतीय चित्रपटसृष्टीची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती का आहे? - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

भारतीय चित्रपटसृष्टीची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती का आहे?

Long Answer
Advertisements

Solution

  1. भारतामध्ये पहिल्या पूर्ण लांबीच्या चित्रपटाची निर्मिती आणि प्रदर्शनाचा मान महाराष्ट्राला जातो. 1912 मध्ये, दिग्दर्शक दादासाहेब तोरणे, अ. प. करंदीकर, एस. एन. पाटणकर, आणि व्हौ. पौ. दिवेकर यांनी परदेशी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने 'पुंडलिक' हा कथापट मुंबईत प्रदर्शित केला.
  2. यानंतर, 1913 मध्ये दादासाहेब फाळके यांनी भारतात सर्व प्रक्रिया पूर्ण करून तयार केलेला “राजा हरिश्चंद्र” हा चित्रपट प्रदर्शित केला. या चित्रपटानंतर अनेक मूकपट आणि अनुबोधपट तयार करण्यात आले. पुढे, बाबुराव पेंटर यांनी 'सिंहगड' हा पहिला ऐतिहासिक मूकपट तयार केला आणि काही ऐतिहासिक व वास्तववादी चित्रपटांची निर्मिती केली.
  3. मराठीतील पहिल्या स्त्री चित्रपटनिर्मात्या कमलाबाई मंगरूळकर याही महाराष्ट्रातील होत्या. त्यांनी हिंदी व मराठी भाषांमध्ये बोलपटांची निर्मिती केली.
  4. तसेच, चित्रपटसृष्टीच्या विकासात मदनराव चितळे, पटवर्धन कुटुंबीय, आणि सावेदादा यांचेही महत्त्वपूर्ण योगदान होते. या दिग्गजांच्या योगदानामुळे महाराष्ट्राला भारतीय चित्रपटसृष्टीची जननी म्हणून ओळखले जाते.
  5. निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपतींमार्फत केली जाते.
  6. शेतमाल उत्पादन वाढवून आत्मनिर्भरता साध्य करण्याच्या उद्देशाने हरितक्रांती राबविण्यात आली.
shaalaa.com
भारतीय चित्रपटसृष्टी
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.6: मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास - स्वाध्याय [Page 45]

APPEARS IN

Balbharati Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 1.6 मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास
स्वाध्याय | Q ५. (१) | Page 45
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×