Advertisements
Advertisements
Question
आताच्या काळात भारतभूमीचे पांग फेडण्यासाठी तुम्ही काय कराल, याची गटात चर्चा करा व वर्गात सांगा.
Short Answer
Advertisements
Solution
माझ्या मते आताच्या काळात भारतभूमीचे पांग फेडण्यासाठी आम्ही प्रदूषण कसे कमी करता येईल, जास्तीत जास्त स्वच्छता कशी राखता येईल, जास्तीत जास्त झाडे कसे लावता येतील, लावलेली झाडे कशी जगवता येतील, पाण्याची बचत कशी करता येईल, वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक एकोप्याने कसे राहतील, भ्रष्टाचार मुक्त भारत कसा होईल या सर्वांसाठी अविरत प्रयत्न करू.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
