Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्य कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा.
‘‘चांगली पुस्तके वाचली पाहिजेत.’’
एका वाक्यात उत्तर
Advertisements
उत्तर
केळूस्कर गुरुजी भीमरावला म्हणाले कारण भीमरावला अवांतर वाचनाची आवड आहे हे त्याने गुरुजींना सांगितले.
shaalaa.com
गद्य (6th Standard)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
संबंधित प्रश्न
एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.
सुगरण पक्षी घरटे कुठे बांधतो?
झाडे, शेते हिरवीगार कशामुळे झाली होती?
नदीच्या काठावरचे लोक कुंदाला कोणत्या सूचना देत होते?
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
पोहणे -
गणित विषय वैष्णवीचा लाडका होण्यासाठी बाबांनी कोणते उपाय सुचवले आहेत?
शिंपल्यामध्ये मोती कसा तयार होताे? क्रमाने क्रिया लिहा.
जमिनीच्या पोटात कोणकोणती खनिजे सापडतात?
चुना कशापासून तयार करतात?
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
मूर्तीच्या कानात घातलेली तार तोंडातून बाहेर येते याचा अप्पाजींनी कोणता अर्थ लावला?
खाली दिलेल्या उदाहरणाप्रमाणे चौकट पूर्ण करा.
| गाडी-गाडीवान | चतुर-चतुराई | खरा-खरेपणा |
| _____ - धनवान | महाग- _____ | ______ - साधेपणा |
| _____ - दयावान | _____ - स्वस्ताई | ______ - शहाणपणा |
| बल- ______ | _____ - नवलाई | भोळा- ______ |
