Advertisements
Advertisements
प्रश्न
‘सुट्टी कधी संपली, ते आम्हांला समजलेच नाही.’ असे मुलाला का वाटले? तुमच्या शब्दांत लिहा.
Advertisements
उत्तर
वार्षिक परीक्षेच्या अभ्यासातून मोकळे झाल्यावर मामाच्या गावाला जाण्याचा अनुभव मुलाला घेता आला. आगगाडीतून आणि बैलगाडीतून प्रवास करताना मुलाला खूप छान वाटले. गावातला निसर्ग, मामाच्या घरातली मायेची माणसे, त्यांचे प्रेम अनुभवता आले. पोहणे, झाडावर चढून आंबे, कैऱ्या तोडून खाणे, शेतात आमराईत फिरणे अशी धमाल करता करता नकळत दिवस मजेत निघून गेले, म्हणून 'सुट्टी कधी संपली, ते आम्हांला समजलेच नाही.' असे मुलाला वाटले.
संबंधित प्रश्न
जोड्या जुळवा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (अ) आगगाडी | (१) खुळखुळ |
| (आ) पैंजण | (२) खडखड |
| (इ) घुंगूरमाळा | (३) झुकझुक |
| (ई) बैलगाडी | (४) खळखळ |
| (उ) पाणी | (५) छुमछुम |
तुम्ही एखादे चांगले काम केले आहे, त्या प्रसंगाचे अनुभवलेखन करा.
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
सुगरण पक्षी कुटुंबवत्सल कसा? ते लिहा.
नदीच्या काठावरचे लोक कुंदाला कोणत्या सूचना देत होते?
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
मिनू मासोळी कुठे राहायची?
कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.
‘‘त्याचं नाव घोडमासा, समुद्रघोडा!’’
कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.
‘‘घाबरू नकोस, हा तर खेकडा!’’
‘मोठी आई’ साठी पाठात वापरले गेलेले शब्द शोधा व लिहा.
खालील वस्तूपासून तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ तयार केले जातात. याविषयी आपापसांत गप्पा मारा.

तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
मूर्तीच्या कानात घातलेली तार तोंडातून बाहेर येते याचा अप्पाजींनी कोणता अर्थ लावला?
