Advertisements
Advertisements
प्रश्न
‘सुट्टी कधी संपली, ते आम्हांला समजलेच नाही.’ असे मुलाला का वाटले? तुमच्या शब्दांत लिहा.
Advertisements
उत्तर
वार्षिक परीक्षेच्या अभ्यासातून मोकळे झाल्यावर मामाच्या गावाला जाण्याचा अनुभव मुलाला घेता आला. आगगाडीतून आणि बैलगाडीतून प्रवास करताना मुलाला खूप छान वाटले. गावातला निसर्ग, मामाच्या घरातली मायेची माणसे, त्यांचे प्रेम अनुभवता आले. पोहणे, झाडावर चढून आंबे, कैऱ्या तोडून खाणे, शेतात आमराईत फिरणे अशी धमाल करता करता नकळत दिवस मजेत निघून गेले, म्हणून 'सुट्टी कधी संपली, ते आम्हांला समजलेच नाही.' असे मुलाला वाटले.
संबंधित प्रश्न
खालील शब्दासारखे दोन-दोन शब्द लिहा.
खडखड -
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
सुगरण पक्ष्याला कसबी विणकर का म्हटले आहे?
कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.
‘‘घाबरू नकोस, हा तर खेकडा!’’
जमिनीच्या पोटात कोणकोणती खनिजे सापडतात?
जमिनीच्या खाली येणारी पिके व जमिनीच्या वर येणारी पिके यांची माहिती करून घ्या. त्यांची यादी तयार करा.
खालील वस्तूपासून तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ तयार केले जातात. याविषयी आपापसांत गप्पा मारा.

खालील वस्तूपासून तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ तयार केले जातात. याविषयी आपापसांत गप्पा मारा.

खालील शब्द वाचा व समजून घ्या.
(अ) चतुर -
(आ) चोरी -
(इ) क्रूर-
(ई) शूर -
(उ) सुंदर -
(ऊ) धीर -
तुमच्या मित्राच्या/मैत्रिणीच्या चतुरपणाचे कौतुक झाल्याचा प्रसंग घरी व वर्गात सांगा.
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
नागोबाची तक्रार कोणती आहे?
