हिंदी

खालील ओव्यांतील भावसौंदर्य स्पष्ट करा. "तैसें शब्दांचे व्यापकपण। देखिजे असाधारण।पाहातयां भावाज्ञां फावती गुण। चिंतामणीचे ॥२॥

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील ओव्यांतील भावसौंदर्य स्पष्ट करा.

"तैसें शब्दांचे व्यापकपण। देखिजे असाधारण।
पाहातयां भावाज्ञां फावती गुण। चिंतामणीचे ॥२॥

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

संत ज्ञानेश्वर यांनी 'ऐसी अक्षरें रसिकें' या ओव्यांमध्ये मराठी भाषेची थोरवी भावपूर्ण शब्दांत व्यक्त केली आहे. सर्व इंद्रियांना हवीहवीशी वाटणारी माझ्या मराठी भाषेची गोडी जाणकार रसज्ञांना कशी भावते, याचे यथोचित वर्णन उपरोक्त ओवीमध्ये त्यांनी केले आहे.

संत ज्ञानेश्वर मराठी भाषेची महती सांगताना म्हणतात- सूर्य जसा चराचराला उजळून टाकतो तशी मराठी भाषेला बिलगणाऱ्या सर्व अवयवांना ती उत्तम प्रकारे समाधान देते. असे मराठी शब्दांचे विस्तारलेपण, अथांगपण असामान्य असे आहे. चिंतामणी हे रत्न जसे सर्व माणसांची मनोइच्छा पूर्ण करण्यास सक्षम आहे, तसे मराठी बोल हे सर्व रसिकज्ञांना व जाणकारांना मनोमन भारतात. 'भावज्ञांना मराठी भाषेत चिंतामणी चे सगुण सापडतात.

मराठी शब्दांच्या व्यापकपणाची व अर्थ सघनतेची यथोचित महती सांगताना संत ज्ञानेश्वरांचा मराठी भाषेविषयीचा दृढ व प्रगाढ आत्मविश्वास या ओवी मध्ये प्रत्ययास येतो.

shaalaa.com
पद्य (Poetry) (11th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2.08: ऐसीं अक्षरें रसिकें - कृती [पृष्ठ ३४]

APPEARS IN

बालभारती Marathi Yuvakbharati [English] Standard 11 Maharashtra State Board
अध्याय 2.08 ऐसीं अक्षरें रसिकें
कृती | Q (४) (आ) | पृष्ठ ३४

संबंधित प्रश्न

अर्थ स्पष्ट करा.
वेधें परिमळाचें बीक मोडे । जयाचेनि ।।


चौकटी पूर्ण करा.
रसाळ बोलाला या रचनेत दिलेली उपमा _______


चौकटी पूर्ण करा.
सर्व जगाला जागवणारा  _______


‘मराठी भाषेची थोरवी’ तुमच्या शब्दांत लिहा.


कृती करा.
कवीच्या जीवनातील 'शब्दांची भूमिका


योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा.
बिकट संकटांना कवीने म्हटले


योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा.
शब्दांचा उजेड म्हणजे


खालील काव्यपंक्तींतून व्यक्त होणारा अर्थ लिहा.
‘दिवसाही दाटायचा अंधार तेव्हा, शब्दांनीच हातात बिजली दिली.’


सूचनेप्रमाणे सोडवा.
'शब्द' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.


‘एखादी आठवण आग घेऊन धावली, तेव्हाही शब्दांनीच हल्ला झेलला....’ या काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य स्वभाषेत लिहा.


मी शब्दांत शिरलो आणि स्वत:ला वाचवले : जहर मी प्यालो आणि शब्दांनी ते पचवले.’ या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.


आयुष्यात आलेले नकार कवीने कोणत्या शब्दांत व्यक्त केले आहेत, ते लिहा.


'शब्द म्हणजेच कवीचे सामर्थ्य,' हे विधान स्पष्ट करा.


‘शब्द’ या कवितेचे रसग्रहण करा.


योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा
आजी जखमांना ऊब देऊन राज करायची! म्हणजे-


योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा
सारे दुर्लक्षून ती राजराणीसारखी भिरभिरायची! म्हणजे-


खालील ओळींतील संकल्पना स्पष्ट करा.
पण सारे दुर्लक्षून राजराणीसारखे भिरभिरणे.


खालील ओळींतील संकल्पना स्पष्ट करा.
मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी सारे सहन करणे.


खालील तक्ता पूर्ण करा.

कवितेचा विषय कवितेतील प्रतीक कवितेचा रचनाप्रकार कवितेची मध्यवर्ती कल्पना कवितेची भाषाशैली
         

‘चपला घसरतात, सँडल बोचतात, बूट चावतात पण मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारे सहन करते,’ या ओळींतील विचारसौंदर्य स्पष्ट करा


‘अगं पायाखालचे काटे मोडण्यासारखे पायच होऊ देत आता... घट्ट, मजबूत, पोलादी’, या ओळींतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.


आजीच्या आणि आईच्या कौटुंबिक वातावरणात जाणवलेला फरक कोणकोणत्या प्रतीकांतून वर्णन केला आहे, ते स्पष्ट करा.


स्त्रीच्या भविष्यकालीन प्रगत रूपांविषयी तुमच्या कल्पना स्पष्ट करा.


पैंजण’ या कवितेचे रसग्रहण करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×