Advertisements
Advertisements
Question
परिणाम लिहा.
नावाड्यांनी पैशाशिवाय स्वामीजींना नावेतून न्यायचे नाकारले -
Short Answer
Advertisements
Solution
स्वामींनी एकदम त्या सागरात उडी मारली. पोहत पोहत ते शिलाखंडावर पोहोचले. त्या नावाड्यांच्या लक्षात आले, की हा संन्यासी सामान्य मनुष्य नाही. हा कोणीतरी अद्वितीय शक्तिशाली मनुष्य आहे.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
