Advertisements
Advertisements
Question
भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक कोणत्या नावाने ओळखले जाते?
Advertisements
Solution
भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक 'इंदिरा पॉइंट' या नावाने ओळखले जाते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधान दुरुस्त करून लिहा:
भारताच्या मध्यातून मकरवृत्त गेले आहे.
खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधान दुरुस्त करून लिहा:
भारताच्या आग्नेयेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड दयावे लागले?
अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.
भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक ________ नावाने ओळखले जाते.
अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.
दोन्ही देशांतील राजवट ______ प्रकारची आहे.
अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.
खालीलपैकी कोणता आकार भारताचा किनारी भाग योग्यप्रकारे दर्शवतो?

अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.
गोलार्धांचा विचार करता खालील पर्यायांपैकी भारत कोणत्या गोलार्धात आहे?

फरक स्पष्ट करा.
भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी व ब्रझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी
भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे?
भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करा.
भारताच्या नकाशा आराखडयात माहिती भरा व सूची तयार करा.
- सिक्कीम
- नर्मदा नदी
- शीत वाळवंट
- एकशिंगी गेंडा
- दक्षिण भारतातील लोकसंख्येची जास्त घनता असलेले राज्य
- मुंबई - प्रमुख बंदर
भारताच्या नकाशा आराखडयात माहिती भरा व सूची तयार करा.
- थरचे वाळवंट
- लडाख केंद्रशासित प्रदेश
- ० ते २०% नागरी लोकसंख्या असलेले पूर्वेकडील राज्य
- भारताच्या अति उत्तरेकडील सफरचंद उत्पादक राज्य
- चेन्नई बंदर
- कन्याकुमारी - पर्यटन केंद्र
ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ कोणता?
भारताच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा:
- केंद्रशासित प्रदेश - दमण
- पश्चिम घाटातील जास्त पर्जन्याचा प्रदेश
- शीत वाळवंट
- उत्तरेकडील जास्त लोकसंख्येची घनता असलेला प्रदेश
- कन्याकुमारी
- चिल्का सरोवर
