Advertisements
Advertisements
प्रश्न
स्वमत.
तुमच्या मते शालूचे वागणे योग्य वा अयोग्य ते सकारण स्पष्ट करा.
Advertisements
उत्तर
प्रत्येक स्त्रीच्या मनात मातृत्व ही भावना असते. मूल नाही झाले, तरी मातृत्व ही भावना कमी होत नाही. निपत्रिक असलेले माता पिता हे कुत्रा किंवा तत्सम प्राण्यावर प्रेम करून ही भावना शमवताना आपण पाहतो. नाट्यउताऱ्यात शालूच्या मातृत्वाच्या भावना नैसर्गिक आहेत. मूल नसताना मूल आहे, असे स्वप्न ती साक्षात पाहते. यातून 'मोहित' या काल्पनिक मुलाचा जन्म आहे. कुठलीही माता जशी मुलावर निरतिशय प्रेम करेल तसेच प्रेम शालू या काल्पनिक मुलावर करते व आपली अतृप्त मातृत्वाची भावना पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. शेजाऱ्यापाजाऱ्यांनी शालूची नजर त्यांच्या बाळाला लागेल म्हणून तिला बारशाला बोलवायला नाकारले. या खुळ्या सामाजिक समजुतीमुळे शालू पिसाळल्यागत झाली आणि मोहितचे स्वप्न खरे मानू लागली. असल्या मागासलेल्या सामाजिक चालीरीतींचा हा दोष आहे. म्हणून शालचे वागणे तिच्या मानसिक पातळीवर योग्य आहे, असे वाटते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कृष्णराव हेरंबकर यांच्या मुंबईपर्यंतच्या प्रवासाचा ओघतक्ता तयार करा.
| कृष्णराव अंबुर्डी गावाहून निघाल. |
| ↓ |
| _____________ |
| ↓ |
| ____________ |
| ↓ |
| पुण्याहून कर्जतपर्यंत आले. |
| ↓ |
| ____________ |
कारणे लिहा.
फ्लॅशच्या प्रकाशाने कृष्णराव चिडतात कारण...
थोडक्यात वर्णन करा.
कृष्णराव यांच्या सत्काराचे स्वरूप.
थोडक्यात वर्णन करा.
कृष्णराव यांनी कर्जतपर्यंत केलेला प्रवास.
थोडक्यात लिहा.
कृष्णराव यांच्या चाहत्याची प्रेमाची जबरदस्ती.
स्वमत.
‘कंसातील मजकूर नाट्यउतारा समजण्यासाठी उपयुक्त ठरतो’, तुमचे मत लिहा.
स्वमत.
प्रस्तुत नाट्यउताऱ्यातील दिलीप प्रभावळकर यांच्या शाब्दिक विनोद निर्मितीची दोन वैशिष्ट्ये लिहा.
अभिव्यक्ती.
कृष्णरावांच्या संवादातून स्पष्ट झालेली त्यांच्या पत्नीची स्वभाववैशिष्ट्ये लिहा.
खालील कृती करा.

खालील कृती करा.

स्पष्ट करा.
सदा व शालूवहिनींच्या जगण्याचे जीवनसत्त्व म्हणजे मोहित.
उताऱ्यातील संवादामधील खालील विधानांचा अर्थ स्पष्ट करा.
नव्या जबाबदारीच्या ओझ्यानं वाकलो.
उताऱ्यातील संवादामधील खालील विधानांचा अर्थ स्पष्ट करा.
इच्छेला शरीर असायलाच हवं का?
स्वमत.
‘शालूवहिनीचे पुत्रप्रेम नैसर्गिक आहे’, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
स्वमत.
शालूवहिनीच्या स्वगतातून मोहितच्या कपड्यांबाबत आलेले विवेचन स्पष्ट करा.
अभिव्यक्ती.
नाट्यउताऱ्याच्या शेवटाबाबत तुमचे विचार लिहा.
खालील कृती करा.

खालील कृती करा.

महाराजांनी पाठवलेल्या पत्रावर खालील पात्रांच्या प्रतिक्रिया लिहा.
| पात | प्रतिक्रिया |
| राजेंद्र | |
| बेबी |
थोडक्यात स्पष्ट करा.
‘जीवनाच्या त्या प्रकाशात न्हाऊन आता मला सुंदर व्हायचं आहे!’, या दिदीच्या विधानाचा अर्थ.
थोडक्यात स्पष्ट करा.
महाराज आणि बेबी यांच्या विचारातील संघर्ष.
अभिव्यक्ती.
नाट्यउताऱ्याद्वारे तुम्हांला समजलेला ‘सुंदर’ या शब्दाचा अर्थ स्पष्ट करा.
