Advertisements
Advertisements
प्रश्न
शास्त्रीय कारणे लिहा.
आजकाल शाळकरी मुलांना ताणतणावांचा सामना करावा लागतो.
Advertisements
उत्तर
आजकाल शाळकरी मुलांना ताणतणावांचा सामना करावा लागतो याची कारणे पुढीलप्रमाणे:
- विभक्त कुटुंबपद्धती आणि नोकरी/व्यवसायासाठी आई-वडील घराबाहेर असतात.
- काही घरांमध्ये मुलांना स्वैर स्वातंत्र्य दिले जाते; पण मुलींवर अनेक बंधने घातली जातात.
- घरातली कामे करण्यातून मुलांना सूट, तर मुलींना 'सवय हवी' म्हणून कामे करावीच लागतात.
- कुमारवयीन मुलींना चेष्टा-मस्करी, छेडछाड, विनयभंग अशा विनाकारण दिलेल्या त्रासांचा सामना करावा लागतो.
- शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायाच्या संधी मिळण्यातील स्पर्धा प्रचंड वाढली आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील शब्दकोडे सोडवा.
अ. मद्य, तंबाखूजन्य पदार्थांचे सतत सेवन
आ. या ॲपमुळे सायबर गुन्हे घडण्याची शक्यता
इ. ताणतणाव नाहीसा करण्याचा एक उपाय
ई. ताणविरहित जीवन जगण्यास आवश्यक
उ. विविध घटकांचा ______ आरोग्यावर परिणाम होतो.
ऊ. खाद्यपदार्थ बनविण्याची कला.

प्रत्येकी तीन उदाहरणे द्या.
सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे रोग
मद्यसेवनाने मुख्यत: __________ संस्थेला धोका पोहोचतो.
कुमारवयीन मुला-मुलींमध्ये ___________ प्रभाव खूप जास्त असतो.
व्यसनी माणूस __________ विचार करू शकत नाही.
__________ या रसायनापासून मद्यनिर्मिती करतात.
सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक
नशा देणारे पदार्थ : अंमली पदार्थ : : कर्करोगजन्य पदार्थ : _____________
तंबाखूजन्य पदार्थांमुळे तोंड, फुप्फुस यांचा कर्करोग होत नाही.
शास्त्रीय कारणे लिहा.
मद्यसेवन कधीही वाईटच असते.
