Advertisements
Advertisements
प्रश्न
बिहारमधील ब्रिटिश मळेमालक तेथील शेतकऱ्यांवर ______ लागवडीची सक्ती करत.
पर्याय
निळीच्या
चहाच्या
कॉफीच्या
उसाच्या
MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements
उत्तर
बिहारमधील ब्रिटिश मळेमालक तेथील शेतकऱ्यांवर निळीच्या लागवडीची सक्ती करीत.
स्पष्टीकरण:
गांधीजींनी १९१७ मध्ये बिहारमधील चंपारण्य येथील शेतकऱ्यांच्या प्रश्नांत लक्ष घातले. ब्रिटिश मळेमालक तेथील शेतकऱ्यांवर निळीच्या लागवडीची सक्ती करत. शेतकऱ्यांनी तयार केलेली नीळ कमी किमतीला विकत घेत. या शोषणाविरुद्ध व शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी गांधीजींनी सत्याग्रहाचा निर्णय घेतला. तेव्हा सरकारने नीळ लागवडीची सक्ती बंद केली.
shaalaa.com
महात्मा गांधीजींची निःशस्त्र प्रतिकार चळवळ
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: वसाहतवादविरुद्ध भारतीयांचा संघर्ष - स्वाध्याय [पृष्ठ ५२]
